Patilशेठ तुमच्या ह्या कवितेवरून काही घरात बेलावून चालणारे संवाद आठवले...
बेला हे जुलमि गडे
फेकुनि मज मारु नका
बल्लवगिरी तुमचि पुरी
जिथेतिथे दाऊ नका
घालु किती तूप त्यात ?
भाजू किती सांगु नका !
बोलून हे फिरफिरुनी
डोके अन फिरवू नका
गडबड किती होय मुखी !
हसतील मज सर्वजणी
येतिल का परत उगुनि
दात उगा पाडु नका !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा